उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश - दुष्काळी माण खटाव तालुका
दुष्काळी माण खटाव तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराचे वाहून जाणारे पाणी या भागात सोडण्याचे आदेश दिले. मात्र हे पाणी कालव्यामार्फत येत असताना अनेक भागात कालवे फोडण्यात आले आहेत.
![उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4190432-thumbnail-3x2-satara.jpg)
उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
सातारा -दुष्काळी माण खटाव तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अजुनही अनेक भागात चारा छावण्या देखील सुरू आहेत. उरमोडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी अनेक आंदोलन देखील केली गेली.
उरमोडी धरण व कालवा परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
Last Updated : Aug 21, 2019, 7:29 PM IST