रायगड - वारंवार वीज खंडित होत असल्याच्या निषेधार्थ अलिबाग तालुक्यातील 14 सरपंचांनी महावितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथील अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारला. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले आहे. 15 दिवसांत कारभार बदलला नाही तर, आरसीएफ कंपनीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला आहे.
विजेचा लंपडाव : अलिबागमधील 14 सरपंचांचा महावितरण अधिकाऱ्याला घेराव - MSEDCL news
अलिबाग तालुक्यातील 14 गावांमध्ये वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थ व सरपंचांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना राव घातले आहे.
![विजेचा लंपडाव : अलिबागमधील 14 सरपंचांचा महावितरण अधिकाऱ्याला घेराव निवेदन देताना सरपंच](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8907030-482-8907030-1600854722964.jpg)
निवेदन देताना सरपंच
विजेचा लंपडाव : अलिबागमधील 14 सरपंचांचा महावितरण अधिकाऱ्याला घेराव
Last Updated : Sep 23, 2020, 4:54 PM IST