पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
नारायणगावाजवळ मीना नदीवरील पूल पाण्याखाली; गावांना सतर्कतेचा इशारा - जुन्नर तालुका
गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
![नारायणगावाजवळ मीना नदीवरील पूल पाण्याखाली; गावांना सतर्कतेचा इशारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3965838-thumbnail-3x2-junnar.jpg)
नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पुल पाण्याखाली गेला आहे.
नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून, पात्रानजिक असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.