परभणी- संपूर्ण देशावर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन आणि संचारबंदीची परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीत सर्वाधिक भरकटला जात आहे, तो शेतकरी. शेतकऱ्यांना उत्पादित मालाला तसेच भाजीपाल्याला बाजारपेठच मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेतातील पीक नष्ट करत आहेत. पाथरी तालुक्यातील अश्याच एका शेतकऱ्याने आपली एक एकरवरील भेंडी चक्क उपटून फेकून दिली आहे.
हेही वचा -'कोरोना'शी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांवर जिंतुरात पुष्पवर्षाव