नाशिक -परतीच्या पावसाने द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी संजय भास्करराव देशमुख यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले व स्वतःच्या वैयक्तिक खात्यातून कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला.
हेही वाचा -संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य - राजन भोसले