सांगली -मुंबईमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर समुद्रा आला आहे का ? आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरच कश्या नोटीस येत आहेत. इतके वर्षे मुंबई पालिकेला जाग कशी आली नाही,अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिकेवर,त्यांच्या बंगल्याला दिलेल्या नोटीस वरून संताप व्यक्त केला आहे. ते मिरज येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत समुद्र,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आला का ? नितेश राणे गरजले.. - सांगली भाजप बातमी
हे फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर भेटतात का ? आमचे घर 12 वर्षांपासून तिथेच आहे.आताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? सीआरझेड विभागाला पण आताच जाग आली का ? जे उत्तर द्याचे आहे, ते आम्ही 10 जुन'ला देऊ, आणि कायदेशीर उत्तर देऊ पण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरचं कशा येतात ? अगोदर महापालिका नव्हती,अगोदर समुद्र नव्हता का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर समुद्र मुंबईत आला आहे,का ? असा संतप्त सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबईत समुद्र,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आला का
मुंबईत समुद्र,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आला का ?
आताच मुंबई महापालिकेला जाग आली का -हे फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर भेटतात का ? आमचे घर 12 वर्षांपासून तिथेच आहे.आताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? सीआरझेड विभागाला पण आताच जाग आली का ? जे उत्तर द्याचे आहे, ते आम्ही 10 जुन'ला देऊ, आणि कायदेशीर उत्तर देऊ पण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरचं कशा येतात ? अगोदर महापालिका नव्हती,अगोदर समुद्र नव्हता का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर समुद्र मुंबईत आला आहे,का ? असा संतप्त सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
Last Updated : May 31, 2022, 9:55 PM IST