नाशिक - जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन त्यांचे ग्रैरसमज दूर करणार असल्याचे मत महसुलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. थोरात हे नाशिक येथील विभागीय बैठकसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
थोरात म्हणाले, सध्या अनेक वादग्रस्त वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहेत. असे काही बोलताना कोणाची मानहानी होणार नाही किंवा काही वाद होणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
थोरातांचे मुनगंटीवारांना प्रत्युत्तर -