नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुडयांप्रमाणे पातीच्या कोथिंबीरच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवर व टोमॅटोच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे.कारल्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दरस्थिर पाहायला (Vegetables Rate in APMC Market) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rate Today) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ४००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३५०० रुपये ते ४००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४६०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० रुपये ते १०,००० रुपये