मुंबई -राज्य सरकारने मुंबईकर जनतेवर आसूड ओढले आहेत. रेडीरेकनरचे दर कमी करू असे आश्वासन सरकारने दिले. मात्र बिल्डरांना त्याचा फायदा होईल, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सामान्य मात्र याचा काही फायदा नाही. अगोदरच्या फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत एन. ए. टॅक्सच्या नोटिसा सामान्यांना येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल, अशा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारला दिला आहे.
'सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल' - रेडीरेकनरचे दर न्यूज
भाजपा नेते आशिष शेलार यांनी रेडीरेकनरचे दर या विषयावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत एन. ए. टॅक्सच्या नोटिसा सामान्यांना येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल, अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
!['सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल' bjp leader ashish shelar fire on maha vikas aghadi government](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9863534-685-9863534-1607851463116.jpg)
'सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करेल'
आशिष शेलार बोलताना...