जालना -भारतीय जनता पक्ष आता वटवृक्ष झाला आहे. त्याची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते.
खासदार दानवे
जालना -भारतीय जनता पक्ष आता वटवृक्ष झाला आहे. त्याची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते.