महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहा रुपयांच्या वादातून दगडाने ठेचून खून! औरंगाबादच्या वाळुंज येथील घटना - औरंगाबादच्या वाळुंजमध्ये दगडाने ठेचून खून

याप्रकरणी आरोपी भारत राजू गडवेला याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. फक्त १० रुपयांच्या वादातून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

One killed in Walunj area in Aurangabad
One killed in Walunj area in Aurangabad

By

Published : Jan 22, 2021, 1:49 PM IST

औरंगाबाद -औरंगाबादमध्ये वाळुंज परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमिनाथ आंनदा राठोड असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी आरोपी भारत राजू गडवेला याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. फक्त १० रुपयांच्या वादातून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दहा रुपयांच्या वादातून दगडाने ठेचून खून!

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

ABOUT THE AUTHOR

...view details