अहमदनगर - राज्यात अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि पुरपरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.
हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या