मुंबई -बॉलीवूडमधील नवविवाहित दाम्पत्य अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल मंगळवारी (दि. 26 जाने.) अलीबागहून मुंबईत परसते आहेत.
वरुण अन् नताशा अलीबागहून परतले मुंबईला - natasha dalal news
वरुण व नताशा हे लग्नानंतर मुंबईत परतले आहेत. रविवारी (दि. 24 जाने.) वरुणने अलीबागच्या द मेंशन हाउस रिसॉर्टमध्ये त्याची प्रेयसी व फॅशन डिझाइनर नताशासह लग्नाच्या बंधनात अडकला.
नव जोडपे
अलीबाग ते मुंबई परतताना नवविवाहित जोडप्याला एका बोटमध्ये जाताना पाहण्यात आले आहेत. दोघांनीही कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मास्क लावला होता. रविवारी वरुणने अलीबागच्या द मेंशन हाउस रिसॉर्टमध्ये त्याची प्रेयसी फॅशन डिझाइनर नताशासह लग्नाच्या बंधनात अडकला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नामध्ये केवळ परिवारातील लोक व जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा - आपल्या मुलाला बोहल्यावर चढलेला बघून करण जोहरच्या डोळ्यात तराराले आनंदाश्रू!