महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरुण अन् नताशा अलीबागहून परतले मुंबईला

वरुण व नताशा हे लग्नानंतर मुंबईत परतले आहेत. रविवारी (दि. 24 जाने.) वरुणने अलीबागच्या द मेंशन हाउस रिसॉर्टमध्ये त्याची प्रेयसी व फॅशन डिझाइनर नताशासह लग्नाच्या बंधनात अडकला.

By

Published : Jan 26, 2021, 10:26 PM IST

नव जोडपे
नव जोडपे

मुंबई -बॉलीवूडमधील नवविवाहित दाम्पत्य अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल मंगळवारी (दि. 26 जाने.) अलीबागहून मुंबईत परसते आहेत.

अलीबाग ते मुंबई परतताना नवविवाहित जोडप्याला एका बोटमध्ये जाताना पाहण्यात आले आहेत. दोघांनीही कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मास्क लावला होता. रविवारी वरुणने अलीबागच्या द मेंशन हाउस रिसॉर्टमध्ये त्याची प्रेयसी फॅशन डिझाइनर नताशासह लग्नाच्या बंधनात अडकला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नामध्ये केवळ परिवारातील लोक व जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले होते.

हेही वाचा - आपल्या मुलाला बोहल्यावर चढलेला बघून करण जोहरच्या डोळ्यात तराराले आनंदाश्रू!

ABOUT THE AUTHOR

...view details