नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे कारली, पडवळ व वालवड (पावट्याच्या) दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.टोमॅटोच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दरस्थिर झालेले पाहायला (Today Vegetable Rates ) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३४०० रुपये ते ३८०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २१०० रुपये ते २६०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ५५०० रुपये ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये