नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार ( APMC market prices vegetables ) समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर ( Prices vegetables Maharashtra ) पाहायला मिळाले. काटेरी व गुलाबी वांग्याचे दर 200 रुपयांनी वाढले. तर, तोंडलीच्या दरातही 500 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात प्रति 100 किलोप्रमाणे 500 ते 1000 रुपयांनी घट ( APMC market prices news ) झाली आहे. तर, फ्लॉवरच्या दरातही प्रति 100 किलोंप्रमाणे घट झाली आहे. 200 ते 300 रुपयांची घट झाली आहे. फरसबीच्या दरातही 1000 ते दीड हजार रुपयांनी घट झाली आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3000 ते 3500
भेंडी नंबर 1 प्रति किलो 4500 ते 5000 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 6500ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6500 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये ते 1600 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2900 रुपये ते 3400 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5000
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3200 रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3400 रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3100 ते 3600 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2800 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये