मुंबईत तिरंगा गौरव यात्रेतून देण्यात आला सामाजिक एकतेचा संदेश - तिरंगा गौरव यात्रेतून सामाजिक एकतेचा संदेश
या यात्रेत विविध सामाजिक संदेश देण्यात आले. तसेच विविध वेशभूषा करून पारंपरिक पोषाखात अनेक नागरिक सहभागी झाले होते.
मुंबईत तिरंगा गौरव यात्रेतून देण्यात आला सामाजिक एकतेचा संदेश
मुंबई - आज भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अंधेरी पूर्व परिसरात परमपूज्य आचार्य देव जे. पी. मारा साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. यातून सामाजिक एकता, बंधुता, प्रेम व अहिंसेचा संदेश यात्रेतून देण्यात आला.