मुंबई - सर्वोच्च न्यायालयात आज बुधवार (दि. 3 ऑगस्ट)रोजी शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवसेना कोणाची वाद रंगला असून कडून कपिल सिब्बल, मनुसिंग सिंगवी यांनी शिवसेना तर हरीश साळवे यांनी बंडखोर गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. ( Ramdas Kadam's response ) साळवे यांच्या सरन्यायाधीश आणि टिप्पणी करताना लिखित स्वरूपात माहिती उद्या सादर करण्याची सूचना केली आहे.
शिंदे गटाच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये - आजची सुनावली उद्यावर ढकलली आहे. बंडखोर गटाचे नेते रामदास भाई कदम यांनी भाष्य केले. गेल्या 32 वर्षाचा माझा अनुभव आहे. संख्याबळानुसार निकाल जाहीर करते. विधिमंडळात आमच्याकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या नियमानुसार निर्णय होईल असे कदम म्हणाले आहेत. उदय सामंत त्यांच्यावरती झालेला हल्ला निषेधार्थ आहे. हातात काही राहिले नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभरात प्रतिसाद मिळत असल्याने हल्ले होत आहेत. या गोष्टीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.