सांगली : दरवर्षी पाण्याची पातळी मोजण्यातच आयुष्य घालवायचे का? असा सवाल उपस्थित करत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता कटू निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील पूरग्रस्तांशी संवाद साधताना केले. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. सांगलीच्या भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना ते बोलत होते.
दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री - सांगली
दरवर्षी पाण्याची पातळी मोजण्यातच आयुष्य घालवायचे का? असा सवाल उपस्थित करत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता कटू निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील पूरग्रस्तांशी संवाद साधताना केले.

दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री
दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री