नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे पातीच्या कांद्याच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे.
इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३२०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २४०० रुपये ते २८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३१०० रुपये ते ३८०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३३०० रुपये ते ३५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये