नवी दिल्ली : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतीय रेल्वेने शनिवारी एकूण 87 गाड्या पूर्णपणे आणि सुमारे 22 गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. गाड्या रद्द झाल्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे. ( Indian Railways Cancels )
Indian Railways Cancels : रेल्वेने धनत्रयोदशीच्या दिवशी 80 हून अधिक गाड्या केल्या रद्द - 80 हून अधिक गाड्या केल्या रद्द
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतीय रेल्वेने शनिवारी एकूण 87 गाड्या पूर्णपणे आणि सुमारे 22 गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. ( Indian Railways Cancels )
![Indian Railways Cancels : रेल्वेने धनत्रयोदशीच्या दिवशी 80 हून अधिक गाड्या केल्या रद्द Indian Railways Cancels](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16719267-thumbnail-3x2-railway.jpg)
तिकीटाचे पैसे घेण्यासाठी प्रत्यक्ष स्टेशनवर यावे लागेल :अनेक गाड्या रद्द झाल्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये नागपूर, पुणे, पठाणकोट, सातारा आणि इतर सारख्या मोठ्या शहरांमधून निघणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. ज्या प्रवाशांनी IRCTC अधिकृत वेबसाइटवरून रद्द केलेल्या गाड्यांचे आरक्षण केले आहे, त्यांची तिकिटे रद्द केली जातील आणि एकूण खर्च त्यांच्या स्रोत खात्यात परत केला जाईल. ज्यांनी बुकिंग काउंटरवरून तिकीट खरेदी केले होते त्यांना त्यांचा परतावा मिळवण्यासाठी प्रत्यक्ष स्टेशनवर यावे लागेल.