महाराष्ट्र

maharashtra

Ghulam Nabi Azad मोदी हे क्रूर वाटत होते, पण त्यांनी माणुसकी दाखविली, गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती

By

Published : Aug 29, 2022, 1:29 PM IST

Updated : Aug 29, 2022, 1:54 PM IST

नवी दिल्ली गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad  म्हणाले , की पत्र लिहिण्यापूर्वी आणि नंतर मी 6 दिवस झोपलो नाही. कारण आम्ही पक्षासाठी रक्त दिले. आज तिथले लोक निरुपयोगी आहेत. हे खेदजनक आहे की काँग्रेसकडे असे प्रवक्ते आहेत. ज्यांना आमच्याबद्दल माहिती पण आहे. मला पंतप्रधान मोदी हे कच्चा माणूस वाटत होते पण त्यांनी माणुसकी दाखवली. मला पंतप्रधान मोदी हे क्रूर माणूस वाटत Ghulam Nabi Azad on PM Modi होते. पण त्यांनी माणुसकी दाखविली.

गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad म्हणाले , की पत्र लिहिण्यापूर्वी आणि नंतर मी 6 दिवस झोपलो नाही. कारण आम्ही पक्षासाठी रक्त दिले. आज तिथले लोक निरुपयोगी आहेत. हे खेदजनक आहे की काँग्रेसकडे असे प्रवक्ते आहेत. ज्यांना आमच्याबद्दल माहिती पण आहे. मला पंतप्रधान मोदी हे कच्चा माणूस वाटत होते पण त्यांनी माणुसकी दाखवली. मला पंतप्रधान मोदी हे क्रूर माणूस वाटत Ghulam Nabi Azad on PM Modi होते. पण त्यांनी माणुसकी दाखविली.

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षातून दिलेला राजीनामा आणि त्यांच्या भविष्यातील योजना यावर माहिती दिली आहे. गुलाम नबी आझाद म्हणाले, की सोनिया गांधींबद्दलचा माझा आदर ३० वर्षांपूर्वीचा आहे. राहुल गांधींबद्दलचा आदर इंदिरा गांधींच्या कुटुंबासारखे आहे. व्यक्तिशः मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही त्याला एक यशस्वी नेता बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना रस नाही. मला स्वतःहून माझे घर सोडण्यास भाग पाडले गेले आहे.

एकही सूचना घेतली नाहीगुलाम नबी आझाद यांनी संसदेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना केलेल्या मिठीची खिल्ली उडवली, मोदींसोबत मी अडकलो नाही, तेच आहेत. मोदी हे एक निमित्त आहे, जी23 पत्र लिहिल्यापासून त्यांना माझ्याशी वाद झाला आहे. त्यांना कोणीही पत्र लिहावे, प्रश्न विचारावेत असे त्यांना कधीच वाटले नाही. अनेक काँग्रेसच्या बैठका झाल्या, पण एकही सूचना घेतली नाही. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad Resign यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती Ghulam Nabi Azad To Form New Party आहे. त्यांच्या निकटवर्तीयांकडुन ही माहिती उपलब्ध झाली आहे.

राहुल गांधींच्या कार्यपध्दतीवर नाराजदिग्गज राजकीय नेते, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आझाद राहूल गांधींच्या Rahul Gandhi कार्यपध्दतीवर नाराज होते. आता ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. तसेच गुलाम नबी आझाद कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाहीत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या राजकारण्यांशी चर्चा सुरू असून लवकरच तुम्हाला आणखी राजीनामे दिसतील, अशी माहिती निकटवर्तीयांनी ईटीव्ही भारतला दिलीे. त्यांच्या एका अत्यंत निकटच्या मित्राकडून या संदर्भात माहिती मिळाली आहे.

हेही वाचाGhulam Nabi Azad To Form New Party गुलाम नबी आझाद स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Last Updated : Aug 29, 2022, 1:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details