नवी दिल्ली - गेल्या मार्चपासून देशात कोरोनाने थैमान घातलं होतं. युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला असला. तरी भारतामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ कमी होताना दिसून येत आहे. सुरवातील दिवसाला 50 ते 60 हजार नव्या रुग्णांची भर पडत होती. मात्र, कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात 18 हजार 732 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 87 हजार 850 कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर 1 लाख 47 हजार 622 बळी गेले आहेत. तर देशातील विविध रुग्णांलयामध्ये 2 लाख 78 हजार 690 जणांवर उपचार सुरू आहेत. याचबरोबर आतापर्यंत उपचारानंतर 97 लाख 61 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना चाचण्यांचा आकडा -