उत्तरप्रदेश: उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन, ५०० पेक्षा जास्त शेकऱ्यांवर गुन्हे दाखल - land Acquisition issue news
उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. 'गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्पाचा' योग्य मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आज(रविवारी) आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी विद्युत सब-स्टेशनच्या आवारातील पाईप पेटवून दिले.
![उत्तरप्रदेश: उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन, ५०० पेक्षा जास्त शेकऱ्यांवर गुन्हे दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5091685-489-5091685-1573977014539.jpg)
आग विझवताना अग्निशमन दल
लखनऊ - उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. 'गंगा घाट ट्रान्स सिटी प्रकल्पाचा' योग्य मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आज(रविवारी) आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी विद्युत सब-स्टेशनच्या आवारातील पाईप पेटवून दिले. त्यामुळे भीषण आग पसरली आहे. आग विझवण्यासाठी आग्निशमन दलाची तारंबळ उडाली आहे.
आग विझवताना अग्निशमन दल