नवी दिल्ली:राजधानीत इंडिया गेट (India Gate in the national capital) वर गेल्या 50 वर्षापासून तेवत असलेली अमर जवान ज्योत (Amar Jawan Jyoti burning since last 50 years ) ला शुक्रवारी राष्ट्रिय युध्द स्मारकात तेवत असलेल्या ज्यातीत विलीन (To Be Merged With National War Memorial Flame) होणार आहे.
अमर जवान ज्योत ची स्थापना त्या भारतीय सैनिकांंच्या आठवणीत कली होती जे 1971 च्या भारत पाक युध्दात शहिद झाले होते. या युध्दात भारताचा विजय झाला होता आणि त्याच वेळी बांग्लादेशची निर्मीती झाली. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 26 जानेवारी 1972 ला या ज्योतीचे उद्घाटन केले होते.
Amar Jawan Jyoti : 'अमर जवान ज्योती' आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर - राष्ट्रिय युध्द स्मारकावर तेवत असलेल्या ज्योती मधे विलीन होणार
राजधानी दिल्लीत इंडिया गेट (India Gate in the national capital ) वर गेल्या 50 वर्षा पासुन तेवत असलेली अमर जवान ज्योत (Amar Jawan Jyoti burning since last 50 years ) आता राष्ट्रिय युध्द स्मारकावर तेवत असलेल्या ज्योती मधे विलीन होणार आहे. (To Be Merged With National War Memorial Flame)
Amar Jawan Jyoti
सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमर जवान ज्योती चे शुक्रवारी राष्ट्रीय युध्द स्मारकावर तेवत असलेल्या ज्योती मधे विलीन केले जाणार आहे. जे स्मारक इंडिया गेटच्या दुसऱ्या बाजुला केवळ 400 मीटर अंतरावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 फेब्रुवारी 2019 ला राष्ट्रिय युध्द स्मारकाचे उद्धाटन केले होते. ज्या ठिकाणी 25 हजार 942 सैनिकांची नावे सुवर्ण अक्षरात लिहीली आहेत.